Category: Blog

Your blog category

शापित बंगला? रामटेक चा नेमका इतिहास काय?

तो ‘अनलकी बंगला’ एकाही मंत्र्याला नको?, रामटेकचा काय आहे इतिहास? मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला.. सी फेसिंग. या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षांपर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची. पण भुजबळांना तुरुंगवास झाला आणि…

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास मराठी व्यक्तींनीच अखिल भारतीय सिनेमा सृष्टीला जन्म दिलेला दिसतो. भारतीय वास्तवपटाचे जनक हरिचंद्र सखाराम भाटवडेकर असोत किंवा भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके असोत, दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत.…

मुंबई स्पीड बोट दुर्घटना

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हा अपघात नक्की झाला कसा? या…

कोण होणार काँगेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची…

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली. शपथविधी सोहळ्यात एकुण…

वास्तवपटाची वास्तविकता – डॉक्टर बापू चंदनशिवे

वास्तवपटाची वास्तविकता २० वे शतक ज्याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक क्रांतीचे शतक आहे, त्याचप्रमाणे ते माध्यम क्रांतीचेही शतक आहे. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, प्रगती व लवचिकता…

अहिल्यानगर येथे १०९ वर्षांनी आयोजित होणार सत्यशोधक समाजाचे ४२ वेराज्यस्तरीय अधिवेशन नियोजन बैठक संपन्न

अहिल्यानगर: सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर ) येथे आयोजित होणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी…

वास्तवपट: स्वरूप आणि संकल्पना (Documentary – Nature and Idea)- Dr. Bapu Chandanshive

२१व्या शतकामध्ये अनेक संवादाची माध्यमे नव्याने निर्माण झाली. मानवी संवाद व्यवहार अधिक चांगला व्हावा यासाठी त्यांचा उपयोग होताना दिसतो. मुद्रित माध्यमे, प्रसार माध्यमे आणि नवीन माध्यमे (न्यू मीडिया) संवाद प्रक्रियेत…

नाटक माणसाला मानवतेच्या बाजूने उभे करते – अरुण कदम

राज्यस्तरीय सप्तरंग नाटय गौरव पुरस्काराचे वितरण अहील्यानगर: नाटक ही जुनी कला असून नाटकाने कायम समाजातील सामाजिक, राजकीय प्रश्न हाताळले आहेत, नाटक माणसाला माणूसपण देते आणि व्यक्तीलामानवतेच्या बाजूने उभे राहायला प्रवृत्त…

यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर

सप्तरंगचा 38 वर्धापन दिन 13 ऑक्टोबरला होणार साजरा अहिल्यानगर – येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे.…