Category: राजकारण

Political News India, Maharashtra

महाराष्ट्र राज्याला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही?

महाराष्ट्र राज्याला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही? महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेमध्ये एकूण 288 आमदारांपैकी महिला आमदार फक्त 21 आहेत. याआधीच्या 2019 च्या विधानसभेत फक्त 24 महिला आमदार निवडून आल्या…

राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी लंके तनपुरे एकत्र येणार

राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी लंके तनपुरे एकत्र येणार! ‘मी काही मरत नाही, पण तो शिवद्रोही सापडलाच पाहिजे’; प्राजक्त तनपुरेंनी सलाईन नाकारत लाखाचं बक्षीस देण्याचं केलं जाहीर…

तुझे विखे विरुद्ध निलेश लंके नवीन वाद पेटला

तुझे विखे विरुद्ध निलेश लंके नवीन वाद पेटला सध्या अहिल्यानगर हा जिल्हा चांगलाच चर्चेत आहे त्याला कारणही तसेच आहे. अहिल्यानगर येथील शिर्डी येथे मागील काही महिन्यापूर्वीच सुजय विखे यांनी वादग्रस्त…

खासदारांना किती पगार मिळतो?

खासदारांना किती पगार मिळतो? केंद्र सरकारने खासदारांच्या मानधनाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खासदारांच्या पगार, दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीची अधिसूचना जारी केली…

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये नक्की वाद काय आहे?

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये नक्की वाद काय आहे? पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर संगमनेर (जि. अहिल्यानगर) चे युवा नेते आमदार सत्यजित…

शरद पवारांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी का हुकली ?

शरद पवारांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी का हुकली ? देशाच्या राजकारणात सगळ्यात जास्त काळ काम केलेले नेते म्हणून सध्या शरद पवारांच नाव घेतलं जात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या…

नैतिकतेच्या आधारे कोणी कोणी राजीनामा दिला होता?

नैतिकतेच्या आधारे कोणी कोणी राजीनामा दिला होता? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. दोन महिन्यांपासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.त्यानंतर नैतिकतेच्या…

शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी का हुकली ?

शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी का हुकली ? देशाच्या राजकारणात सगळ्यात जास्त काळ काम केलेले नेते म्हणून सध्या शरद पवारांच नाव घेतलं जात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पिढी…

पहा लाडक्या बहिणींना किती वर्ष भेटणार नाही २१०० रुपये

पहा लाडक्या बहिणींना किती वर्ष भेटणार नाही २१०० रुपये नुकतेच अधिवेशन चालू झाले आहे. या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पावरती देखील चर्चा होत आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांना महायुती सरकार…

१९६० ते २०२५ पर्यंत नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणारे नेते कोण?

१९६० ते २०२५ पर्यंत नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणारे नेते कोण? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. दोन महिन्यांपासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी…