सुमित गुट्टे अपहरण प्रकरण
https://youtu.be/6HUHGWjshh4 सुमित गुट्टे अपहरण प्रकरण पैसे चोरले , मोबाईल काढला , रक्त गायबसुमित गुट्टे सोबत नक्की काय घडलं? Inside story कोणी नोकरीच्या शोधत येतात कोणी शिक्षणासाठी येतात परंतु आता पुण्यासारख्या…
Maharashtra State Assembly News
https://youtu.be/6HUHGWjshh4 सुमित गुट्टे अपहरण प्रकरण पैसे चोरले , मोबाईल काढला , रक्त गायबसुमित गुट्टे सोबत नक्की काय घडलं? Inside story कोणी नोकरीच्या शोधत येतात कोणी शिक्षणासाठी येतात परंतु आता पुण्यासारख्या…
नंदुरबार जिल्हा येथे चार विधानसभा मतदारसंघ आहेत , नंदुरबार येथे अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, ही चार विधानसभा मतदारसंघ आहेत. पहिला विधानसभा मतदारसंघ आहे अक्कलकुवा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक आहे.…
सध्या बीड येथील मस्साजोग हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपी तब्बल वीस ते पंचवीस दिवसांनी सापडत आहे तर काही आरोपी स्वतःहून सरेंडर करत आहेत तर…
परिवहन हे खाते प्रताप सरनाईक यांना भेटले आहे. नमस्कार आज आपण पाहणार आहोत परिवहन हे खाते कोणाला भेटले आहे आणि त्यांचा इतिहास काय आहे? परिवहन हे खाते प्रताप सरनाईक यांना…
पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची निर्घृण हत्या शिंदवणे घाटात झाली होती. त्याची राज्यभर चर्चा झाली. गुन्हेगारीच्या वाढत्या संख्येमुळे राज्यभरात चिंता व्यक्त होत असताना थेट आमदाराच्याच मामाला…
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले,…
महाराष्ट्र मध्ये राज्य परिवहन विभागाने कार, दुचाकी, ट्रॅक्टर, तीन चाकी वाहन, चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन…
तो ‘अनलकी बंगला’ एकाही मंत्र्याला नको?, रामटेकचा काय आहे इतिहास? मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला.. सी फेसिंग. या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षांपर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची. पण भुजबळांना तुरुंगवास झाला आणि…
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हा अपघात नक्की झाला कसा? या…
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची…